Header Ads

Your code snippet for mobile
Code snippet for desktop only

भारतीय संघाने 9 गडी राखत नामीबियाचा केला पराभव

राष्ट्रनिर्माण ऑनलाईन

अखेरच्या टी 20 सामन्यात भारतीय संघाला विजय मिळाला आहे. भारतीय संघाने 9 गडी राखून नामीबियाचा संघास हरवले. नामिबियाने भारतीय संघासमोर 133 धावांचे आव्हान उभे कले होते. सुर्यकुमार आणि लोकेश राहुलने 16 व्या शतकातच विजय मिळवून दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.